AMRAVATI | मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे - यशोमती ठाकूर
ON अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
- सत्ताधारी लोकं महाराष्ट्राच बिहार करत आहेत.
- पोलिसांची भीती राहिली नाही आहे.
- मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे दिले पाहिजे.
- पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावणाऱ्या सत्ताधाऱ्याला जनता सोडणार नाही.
- सगळे गोळीबार करणारे म्हणतात आमचे बॉस सागर व वर्षा बंगल्यावर राहतात.
- नागपूर मध्ये क्राईम रेट वाढला, तर पुण्यात कोयता गॅंग वाढली आहे.
BYTE - यशोमती ठाकूर, आमदार
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Amravati